बंद

पाणी टंचाई

विभागांतर्गत कामे

  1. पाणी आरक्षण करणे
  2. पिण्याचे पाण्याचे स्त्रोत घोषित करणे
  3. पाणी टंचाई क्षेत्र घोषित करणे
  4. ग्रामीण व नागरी भागातील पाणी टंचाई निवारणार्थ उपाययोजनांचा कृती आराखडा तयार करणे
  5. पाणी टंचाई कृती आराखड्याची अंमलबजावणी संबंधित यंत्रणेकडून करून घेणे
  6. अनुदान वाटप करून ताळमेळ व उपयोगिता प्रमाणपत्र शासनास सादर करणे
  7. वेळोवेळी शासनास माहिती/अहवाल सादर करणे